आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहील पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनारयाला लागेल.
माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात
अहंकार आणि गैरसमजा मुळे माणूस महत्वाच्या गोष्टी पासून दूर राहतो, गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पहाऊ देत नाही.
थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
नारायणाची आई नारायणाला बडबडते की स्वामी स्वामी करून काय मिळाले?
प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत तर
“जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा”
पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश: होय.
म्हणशील तर संसार तुझा नाहीतर स्वामी तुझा
नि:स्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा
मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचाली तील more info फार मोठी बाधा आहे.
काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाच्या प्रकृतीची विचारपूस करायला येतो. नारायण विचारतो की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली? पोलिस म्हणतात; आम्हाला एका म्हाताऱ्याने सूचना दिली.
तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा